अहमदनगर जिला अस्पताल में लगी भीषण आग, अबतक 10 लोगों की मौत
अहमदनगर: महाराष्ट्र के अहमदनगर के जिला अस्पताल में आग लग गई है, जिसमें 10 मरीजों की मौत हो गई है. आग अस्पताल के ICU में लगी है, जिसमें 17 मरीज भर्ती थे. कई मरीजों की हालत गंभीर बताई जा रही...
राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढला, वाचा काय झाले बदल!
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांची मुदत १ जून पर्यंत वाढविण्याचा आदेश शासनाने जाहीर केला आहे. सध्या लागू असलेले निर्बंध या नव्या आदेशानुसार कायम राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात...
आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
चंद्रपूर:राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली असून या संबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटर वर ट्वीट करुन दिली आहे.
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर
मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...
लगा अटकलों पर विराम,आखिर हो गई गुरुवार से ‘जनता कर्फ्यू’ की घोषणा
चंद्रपुर,7 सितंबर:
चंद्रपुर जिले में कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए अब स्थानीय प्रशासन ने गुरुवार 10 सितंबर से लेकर रविवार 13 सितंबर तक चार दिनों के लिए चंद्रपुर व बल्लारपुर शहर में जनता कर्फ्यू लगाने का फैसला किया...
जिल्हा कारागृहात कोरोना ब्लास्ट
चंद्रपूर:30 ऑगस्ट
देशासह राज्यात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत चालला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात देखील कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे.चंद्रपूर शहरात कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ७१ कैद्यांना कोरोनाची लागण...
आजपासून राज्यातील कोविड निर्बंध शिथिल; राज्य सरकारने जारी केला नवा आदेश
मुंबई, दि. 1 :- राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम...