संपादक : सुनील तिवारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

नवी दिल्‍ली, 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार...

आजपासून राज्यातील कोविड निर्बंध शिथिल; राज्य सरकारने जारी केला नवा आदेश

0
मुंबई, दि. 1 :- राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम...

राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू

0
मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाने राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात भयावह रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत २० हजारांहून अधिक तर महाराष्ट्रामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग...

महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण

0
मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली...

प्रधानमंत्री मोदी ने किया तीनों कृषि कानून वापस लेने का ऐलान

0
नई दिल्ली:लगभग एक साल से नए कृषी कानूनों के खिलाफ किसानों के विरोध के बाद सरकार ने तीनों कानूनों को रद्द करने का फैसला ले लिया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश के नाम एक संबोधन में यह घोषणा...

अहमदनगर जिला अस्पताल में लगी भीषण आग, अबतक 10 लोगों की मौत

0
अहमदनगर: महाराष्ट्र के अहमदनगर के जिला अस्पताल में आग लग गई है, जिसमें 10 मरीजों की मौत हो गई है. आग अस्पताल के ICU में लगी है, जिसमें 17 मरीज भर्ती थे. कई मरीजों की हालत गंभीर बताई जा रही...

पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस;मदत व बचावकार्य सुरु

0
यवतमाळ:विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. पाण्याचा प्रवाह जोरात...

चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी समाजाची नवीन कार्यकारणी घोषित

0
शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड चंद्रपूर: माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी निवडणूकीच्या माध्यमातून घोषित करण्यात आली असुन शिवनारायण नरसिंगदास...

नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

0
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय मुंबई, दि. २७ :- यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट...

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री मुनगंटीवार

0
मंत्रीमंडळाची मिळाली मान्यता मुंबई, दि. २७ : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या...

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली...

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीपसिंग पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

0
चंद्रपूर,दि. 20 सप्टेंबर : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी हे तीन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे....