राज्यात उद्यापासून रस्त्यावर धावणार ‘लालपरी’
चंद्रपूर:१९ ऑगस्ट
कोरोना महामारीमुळे जवळपास चार ते पाच महिन्यापासून आगारात थांबलेली ‘लालपरी' अखेर २० ऑगस्टपासून रस्त्यावर धावणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात आहे.मात्र खाजगी वाहनाने प्रवास...
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर
मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 ला जनतेला संबोधित करणार
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं...
एकाच कुटुंबातील 6 जणांचा गुदमरून मृत्यू !
दुर्गापूर येथील घटनेने शहर हादरले
चंद्रपुर: जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, दुर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील 6 जणांचा या धुरी मुळे मृत्यू झाला, मृतकांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश...
महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी राज्य सरकार काढणार अध्यादेश
मुंबई, दि. २२ : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम...
लगा अटकलों पर विराम,आखिर हो गई गुरुवार से ‘जनता कर्फ्यू’ की घोषणा
चंद्रपुर,7 सितंबर:
चंद्रपुर जिले में कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए अब स्थानीय प्रशासन ने गुरुवार 10 सितंबर से लेकर रविवार 13 सितंबर तक चार दिनों के लिए चंद्रपुर व बल्लारपुर शहर में जनता कर्फ्यू लगाने का फैसला किया...
रविवार, दोनशे पार!
चंद्रपूर,30 ऑगस्ट :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2344 झाली आहे. गेल्या 24 तासात 270 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1224 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे...