कोरोनाचा उद्रेक वाढतोय,नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे : ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 20 एप्रिल: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून पुढील काही दिवस 'ब्रेक द चेन ' मोहिमेअंतर्गत जनता कर्फ्यू ठेवला जाणार आहे. त्याला जनतेने साथ दयावी. रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेता जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडची उपलब्धता,...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे पालन करा

महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर, ता. 20 : महापौर व आयुक्तांचे नागरिकांना आवाहन जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने 21 एप्रिल पासून 'जनता कर्फ्यु' लागू केला आहे. शहरातील नागरिकांनी या जनता कर्फ्युचे पालन करून शहरात...

24 तासात 1425 कोरोना बाधितांची नोंद,16 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर,20 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 एप्रिल रोजी 44869 झाली आहे. गेल्या 24 तासात 1425 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 32024 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे...

कांग्रेस नेता राहुल गांधी हुए कोरोना संक्रमित 

नई दिल्ली:कांग्रेस नेता राहुल गांधी भी कोरोना संक्रमित हो गए हैं। उन्होंने खुद ट्वीट करके यह जानकारी दी। उन्होंने बताया कि कोविड के लक्षण दिखने के बाद उन्होंने टेस्ट कराया था, जिसके बाद रिपोर्ट पॉजिटिव आई। राहुल गांधी ने ट्वीट...

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांचा सीएसआर फंड कोरोनासाठी वापरा 

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या आकडा वाढत आहे. हि अतिशय चिंतेची बाब आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे उपलब्ध आरोग्य सुविधा कमी पडत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. त्यांच्या मदतीने सामाजिक...

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना; पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री...