महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 ला जनतेला संबोधित करणार
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं...
आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
चंद्रपूर:राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली असून या संबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटर वर ट्वीट करुन दिली आहे.
सीबीएसई की 10वीं की परीक्षा रद, 12वीं की परीक्षा भी टली, शेड्यूल पर फैसला...
नई दिल्ली:कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए केंद्र सरकार ने 10वीं की बोर्ड परीक्षा रद्द कर दी है और 12वीं कक्षा की बोर्ड परीक्षाएं स्थगित कर दी गई हैं. कक्षा 10वीं के नतीजे बोर्ड द्वारा तैयार किए गए...
वरिष्ठ कांग्रेस नेता अहमद पटेल का निधन
नई दिल्ली:कांग्रेस पार्टी के कद्दावर नेता अहमद पटेल का निधन हो गया है। वह कोरोना पॉजिटिवि होने के बाद करीब एक महीने से अस्पताल में भर्ती थे। गुरुग्राम के अस्पताल में इलाज चल रहा था। बुधवार की सुबह करीब...
बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
चंद्रपूर, दि. 19 जुलै : कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळशाची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा कोळसा कुठे गेला, त्याची अवैधरित्या वाहतूक तर करण्यात आली नाही...
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश
नवी दिल्ली, 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार...
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली
चंद्रपूर,18 सप्टेंबर: राज्य गृह विभागाने चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली केली असून त्यांच्या जागेवर अरविंद साळवे यांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असतांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या नंतर आता जिल्हा पोलिस...