महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी
मुंबई:महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्या(22 डिसेंबर)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार...
राज्य सरकारची नवी नियमावली, ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले
मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या...
कोरोना विस्फोट!चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 492 नवे रुग्ण, दोन बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 492 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार...
राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू
मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाने राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात भयावह रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत २० हजारांहून अधिक तर महाराष्ट्रामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग...
लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘RTPCR’ मधून सूट
मुंबई, ता. 15: कोव्हिड-19 वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून...
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, खाजगी शिकवणी वर्गांवर मनपाची कारवाई
चंद्रपूर ८ एप्रिल - शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन,इंस्पायर कोचिंग क्लासेस , इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तसेच हल्दीराम...
राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढला, वाचा काय झाले बदल!
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांची मुदत १ जून पर्यंत वाढविण्याचा आदेश शासनाने जाहीर केला आहे. सध्या लागू असलेले निर्बंध या नव्या आदेशानुसार कायम राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात...