नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर
कडक निर्बंध लावणार : पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
नागपूर, दि. 6 :गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील...
चंद्रपूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने उद्यापासून सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू
चंद्रपूर दि. 25 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार 26 एप्रिल पासून सर्व किराणा दुकाने, भाजी दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची धान्य दुकाने, (अंडी, मटण, चिकन,मासे व poultry), कृषी संबंधित सर्व सेवा/ दुकाने, पशुखाद्य दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी...
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर
मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...
कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जारी
चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : कोविड-19 या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, विषाणूच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी व निर्बंध लावण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जारी केली आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कोविड अनुरुप...
आज रात्री 8 वाजता पासून दोन दिवसाची संचारबंदी
चंद्रपूर ९ एप्रिल -- मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात शुक्रवार रात्री आठ पासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसा करता संचारबंदी लागू करण्यात आली आहे या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील...
चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध
चंद्रपूर, दि.26 जून : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा 'डेल्टा प्लस' हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. स्तर-3 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सोमवार दिनांक 28 जून 2021 पासून...
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
मुंबई, दि ३ : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात...