गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे

मुंबई, दि. 5 : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री.वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार...

पांच बाधितांच्या मृत्यू सह 265 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 05 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 207 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 265 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार...

महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू; काय सुरू, काय बंद?

मुंबई दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न...

चंद्रपुर|शहर के वरिष्ठ समाजसेवी श्री सुरेंद्रभाई दवे का निधन

चंद्रपुर,4 अप्रैल :शहर के वरिष्ठ समाजसेवी,प्रतिष्ठित ठेकेदार , मे.एस. एस. दवे कंस्ट्रक्शन के संचालक श्री सुरेंद्रभाई शांतिलालजी दवे का निधन हो गया है।वें 81 वर्ष के थे।वह बीते कुछ समय से बीमार चल रहे थे। नागपुर के एक निजी...

तीन बाधितांच्या मृत्यू सह 364 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 186 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 364 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार...

चंद्रपूर जिल्ह्यात शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्ग देखील बंद

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच पाचवी ते नववी पर्यंत व अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त शालेय वर्गापाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत व सर्व माध्यमांचे वरीष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन,...

एका बाधिताच्या मृत्यू सह 335 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 03 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 335 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार...