कोळशाची मोठी टंचाई, महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट?
मुंबई : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध...
प्राइवेसी विवाद के बीच आई WhatsApp की सफाई : “दोस्तों और परिवार के साथ...
नई दिल्ली:प्राइवेसी को लेकर यूजर्स के बीच उठे सवालों पर व्हाट्सएप ने अपने ऑफिशियल ट्टिटर हैंडल पर एक ट्टिट जारी किया है। WhatsApp ने कहा है कि वह यूजर्स के कॉल-चैट को नहीं देख सकता है.पॉलिसी में बदलाव से...
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानंतर जाहीर झाला निकाल
मुंबई : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज महावितरणने निकाल जाहीर केला आहे....
शहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट
नागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे.
वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर...
‘ई-गव्हर्नन्सस’वर आधारित नवीन कार्यपद्धती अवलंबवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आता शिकाऊ वाहनचालक परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही
मुंबई, दि. १३ : शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक...
माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘तो’ शब्द मी पूर्ण करणार : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : मागील सरकारने अनेक लॉलीपॉप जनतेला दिले. निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनाच्या बाजार मांडला होता. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर शहर वायफाय शहर करणार अशी घोषणा केली होती. परंतु जवळपास चार वर्ष लोटून...
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न
कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट
दि. ११ एप्रिल २०२२: विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र...