महावितरणच्या प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात
महाराष्ट्रात सात दिवसांपासून कुठेही भारनियमन नाही
मुंबई, दि.२७ एप्रिल २०२२: कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये अनेक राज्य विजेच्या भारनियमनाला तोंड देत आहेत. भारनियमन करीत असलेल्या राज्यांची संख्या दोन दिवसांमध्ये १० वरून १५ वर गेली आहे. मात्र महावितरणच्या प्रभावी...
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न
कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट
दि. ११ एप्रिल २०२२: विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र...
‘लोडशेडिंग’ टाळण्यासाठी राज्य सरकारचा वीज खरेदीचा निर्णय!
मुंबई :राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
उन्हाळा आणि सिंचनासाठी राज्यातील वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच कोळसा...
लाखमोलाचे जीव वाचवा सुरक्षिततेचे नियम पाळा, विद्युत अपघात टाळा!
चंद्रपूर:अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकीच वीज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात...
चंद्रपूर परिमंडळातील 128 शेतशिवारात सौरपंप भागविणार काळया आईची तृष्णा
चंद्रपूर: मुख्यत्वे नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन...
बील भरा अन्यथा वीजपुरवठा होणार खंडित
गेल्या 25 दिवसात 2 हजार 573 ग्राहकांची बत्ती गुल
चंद्रपूर:महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू असून गेल्या 25 दिवसात 2 हजार 573 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अनेक ग्राहकांनी आॅक्टोबर 2020 पासून आॅक्टोबर 2021 या...
कोळशाची मोठी टंचाई, महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट?
मुंबई : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध...
अनावश्यक विजेचा वापर टाळा, महावितरणचे नागरिकांना आवाहन
कोळसा टंचाईमुळे मागणी व उपलब्धतेमध्ये तफावत भरून काढण्यासाठी महावितरणतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर:सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरु आहे....
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानंतर जाहीर झाला निकाल
मुंबई : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज महावितरणने निकाल जाहीर केला आहे....
वादळामुळे खंडित विजपुरवठा बहालीसाठी महावितरण अभियंता व लाईनमन पावसात रात्रीच मैदानात
चंद्रपूर: मध्य रात्रीच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसामुळे गुलाब चक्रीवादळाबाबत जरी रेड अलर्ट असला तरी जोर ओसरल्याने वादळाने फार नुकसान केले नसले तरी महावितरणच्या अभियंता व तांत्रिक कर्मचारी यांची परिक्षा नक्कीच पाहिली.चंद्रपूर परिमंडळातील गडचिरोली मंडलातील आलापल्ली, सिरोंचा, चामोर्शी, कोरची भागात...