चंद्रपूरची शिल्पा बनली ‘मिसेस इंडिया’
अमेरिकेत २०२२ मध्ये होणाऱ्या जागतिक मिसेस वर्ल्ड स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
चंद्रपूर : शहरातील अरुण चिंतलवार-लता चिंतलवार यांची कन्या आणि सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. जी. एस. आडम यांच्या स्नुषा शिल्पा हिने मिसेस इंडियाचा बहुमान पटकाविला आहे. दि. इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या...
‘डेल्टा प्लस’नं वाढवली चिंता…महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध!
मुंबई, दि.25 : कोविड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन 2005 च्या कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत,...
महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागू; काय सुरू, काय बंद?
मुंबई दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न...
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर
मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून दररोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली...
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
मुंबई, दि ३ : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात...
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी
मुंबई:महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्या(22 डिसेंबर)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार...
राज्य सरकारची नवी नियमावली, ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले
मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या...