जिल्हाधिकारी गुल्हाने पोहचले चंद्रपूरच्या पुरग्रस्त भागात,साधला पुरग्रस्तांशी संवाद

चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता...

अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती !

नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर...

राज्य सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल,डिझेलच्या दरात कपात

मुंबई:राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या...

चंद्रपूर मनपाचे रेसक्यू ऑपरेशन; पूरग्रस्त भागातील 591 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

चंद्रपूर १४ जुलै - चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील ५९१ नागरीकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरीकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मनपाच्या महाकाली...

पूरग्रस्तांच्या मदतीला धावली चंद्रपूर शहर काँग्रेस

शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त भागाची पाहणी व आवश्यक खाद्य पदार्थ वाटप चंद्रपूर: शहरातील सिस्टर कॉलनी, रहमतनगर, पठाणपुरा प्रभागातील मोहमदियानगर येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक बेघर झालेत. यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनच्या विभाजनाची मागणी:

शास्त्रीनगर चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्या : आ. सुधीर मुनगंटीवार मुंबई: चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशनचे विभाजन करुन शास्त्री नगर पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा दर्जा द्यावा व शहरात नवीन पोलिस स्टेशन निर्माण करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ....

खासदार बाळू धानोरकर यांनी केली चंद्रपूरच्या पूर परिस्थितीची पाहणी

चंद्रपूर : मागील आठवड्यापासून सर्वत्र पाऊसाची संततधार असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या लगत असलेले इरई नदीचे सातही दरवाजे प्रशासनाने १ मीटर उघडे केले आहे. त्यामुळे शहरातील पठाणपुरा, रहमत नगर तसेच इतर रहीवाशी क्षेत्रात पाणी आले आहे. या परिस्थितीची...