राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई दि. ४ : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये...
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई, दि.६ : नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, वक़्त के सितम, कम हसीं नहीं, आज हैं यहाँ, कल कहीं नहीं, वक़्त से परे अगर, मिल गये कहीं, मेरी आवाज़ ही...
शिक्षक आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार : संदीप जोशी
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये घेतल्या पदाधिकारी-मतदारांच्या भेटी
नागपूर, ता. १६ : माझे आई-वडील शिक्षक. त्यामुळे शिक्षकांशी माते जवळचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षकांच्या या प्रश्नांसोबतच सुशिक्षीत बेरोजगरांच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणार...
संदीप जोशी यांच्या ऋणातून मुक्त व्हायची वेळ : डॉ. आर.जी.भोयर
वर्धा/चंद्रपूर, ता. २३ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिनेट सदस्य असलेल्या संदीप जोशी यांनी समर्थन दिले. त्यावेळी संदीप जोशी यांनी दिलेल्या समर्थनामुळे आणि त्यांच्या मतामुळे आपण व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. आज पदवीधर मतदारसंघाच्या...
महाराष्ट्र में कोरोना के 13,165 नए केस दर्ज
मुंबई: 19 अगस्त
महाराष्ट्र सरकार के अनुसार,बुधवार को कोरोना के 13,165 नए केस सामने आए जिसके साथ ही कुल मामले बढ़कर 13,165 हो गए है.राज्य में बुधवार को 346 कोरोना मरीजों की मौत दर्ज होने के बाद मृतकों की संख्या...
७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या...
दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार
नागपूर.नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी...