राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव
भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा आरोप
चंद्रपूर: तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतरही परीक्षा आणि प्रवेशाचे गाडे रुळावर आले नसताना त्यात मनमानी शुल्कवाढीची भर पडल्याने ठाकरे सरकारचा धोरणलकवा स्पष्ट झाला आहे, अशी टीका भाजपचे...
कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न
मुंबई , दि. 22: जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे...
अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण
मुंबई, दि. 28 : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१०...
शाळा महाविद्यालया संदर्भात ३१ जुलै नंतर टप्याटप्याने निर्णय
चंद्रपूर दि १४ जुलै : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत एक जुलै नंतर राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्याटप्याने अधिकृत निर्णय घेता येईल. मात्र तोपर्यंत विविध माध्यमांच्याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सूचना, सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जिल्हाभरात होत असलेल्या विविध...
नैसर्गिक आपत्तीमुळे JEE-2020 परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थी वर्गासाठी फेरपरीक्षा किंवा तत्सम व्यवस्था करण्यात यावी
चंद्रपूर,2 सप्टेंबर
दि.०१ सप्टेम्बर ते ०६ सप्टेम्बर २०२० या दरम्यान JEE-2020 ही परीक्षा होऊ घातली आहे, चंद्रपुर जिल्ह्यात ह्या परिक्षेचे परीक्षा केंद्रे दिलेली आहेत.
ही परीक्षा देणाऱ्यांची मोठी संख्या आहे,पण नैसर्गिक आपत्ती मुळे चंद्रपुर जिल्ह्यातील तहसील ब्रम्हपुरी व लगतचा भाग तसेच...