तीन बाधितांच्या मृत्यू सह 341 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 28 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 341 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...

दिवंगत ‘दीपाली चव्हाण’ आत्महत्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची ‘इको-प्रो महिला मंच’ ची मागणी

चंद्रपूर: राज्यात गाजत असलेल्या तरुण महिला वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात, आज चंद्रपूर शहरात स्थानिक इको-प्रो संस्थेच्या 'इको-प्रो महिला मंच' कडून घटनेचा निषेध करीत 'मूक निदर्शने' च्या माध्यमातून सदर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मेळघाट मधील गुगामल वन्यजीव...

24 तासात तीन बाधितांच्या मृत्यू सह 223 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 27 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 223 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार...

भाऊ…! कोरोना है ना..! जरा दूर ही रहना..! 

चंद्रपूर :  कोरोना आजाराचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यापासून आपला बचाव करण्यासाठी  धुलिवंदन टाळायला हवे. रंग लावायला आलेल्या मित्रांना प्रांजळपणे " भाऊ कोरोना है ना..! जरा दूर ही रहना " सांगायला हवे.खबरदारी म्हणून या वर्षी धूलीवंदनापासून दूर राहण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. कोरोनाचा विषाणू दुसऱ्या...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर कोविड पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती

मुंबई:भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे. “मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले...

शहराची स्वच्छता दाखविण्यासाठी गरीब दुकानदारांचा मनपा ने ‘खेळ मांडियला’ !

केंद्रीय स्वच्छता कमेटीचा तीन दिवसीय दौरा ठरला चर्चेचा विषय ! चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिका कधी काय करेल याचा नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या चंद्रपूर शहर महानगर पालिकेने गुरूवार २५ मार्च पासून २७ मार्च पर्यंत...

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी आदेश...