सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह
मुंबई दिनांक ५ :- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
आजादी का अमृत महोत्सव अर्थात...
सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा...
टीवी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के मशहूर एक्टर नट्टू काका का निधन
मुंबई:टीवी अभिनेता घनश्याम नायक का निधन हो गया है। तारक मेहता का उल्टा चश्मा फेम घनश्याम नायक को नट्टू काका की भूमिका निभाने के लिए जाना जाता था। आज 3 अक्टूबर को कैंसर से उनका निधन हो गया। घनश्याम नायक...
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानंतर जाहीर झाला निकाल
मुंबई : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज महावितरणने निकाल जाहीर केला आहे....
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करणार
आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २५ : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी...
25 आणि 26 सप्टेंबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा लांबणीवर
मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या...
नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा आणि मॉल सुरू झाले आहे. पण, मंदिरं कधी उघडणार याकडे सर्वंचं लक्ष लागलं होतं. अखेर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली...