आरोग्य विभागाच्या बजेटला कात्री नको, भरीव निधी द्या!
चंद्रपूर : आरोग्य विभागाच्या आर्थिक तरतुदीत कात्री न लावता भरघोस निधीची गरज असून नॅशनल हेल्थ प्रोफाइल च्या २०१६-१७ च्या माहितीनुसार नागरिकांनी वार्षिक स्वतःचे खिशातून ३. लाख कोटी रुपयांवरून अधिक खर्च केला आहे. याची सरासरी काढल्यास प्रत्येक व्यक्तीने २५७० रुपये खर्च...
‘हे’ विधेयक मेगा सुधारणा करणारे नसून मेगा भ्रष्टाचार वाढीस पूरक : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : कोळसा घोटाळ्यावर आरोप करून मोदी सरकार सत्तेत बसले. परंतु खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम, 2021 मध्ये सरकारच्या म्हणण्यानुसार, विधेयकात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीचा उद्देश खाणींच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करणे, पारदर्शकता आनणे व लिलावासाठी मोठ्या संख्येने खाणी...
केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू: हंसराज अहीर यांचा इशारा
चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे...
हल्ले करणा-या अस्वलीला जेरबंद करा : शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी
चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (ता. १५) या अस्वलीने लालपेठ परिसरात प्रवेश करून एकाला गंभीर जखमी केले. पंधरवड्यातील ही दुसरी घटना असल्याने अस्वलीला जेरबंद करणे गरजेचे आहे. मात्र, वनविभागाच्या अधिका-यांचे दुर्लक्ष...
३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी वने राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची विधिमंडळ समिती जाहीर
मुंबई, दि. १० : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.
सदस्य...
वैधानिक विकास मंडळांची स्थापना न करणे हा विधानसभेच्या विशेषाधिकाराचा भंग – आ. सुधीर मुनगंटीवार
मुंबई :वैधानिक विकास मंडळांसंदर्भात दिनांक २६ जुलै १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्ताव विधीमंडळात सादर केला. १९५६ चा राज्य पुनर्रचनेचा कायदा तयार करत असताना संवैधानिकदृष्टया ३७१(२) या अनुच्छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास...
सिद्धबली इस्पात लिमी. च्या पूर्वीच्या कामगारांचे थकीत येत्या एक महिन्यात अदा करावे
चंद्रपूर: उद्योगातील पूर्वीच्या कामगारांचे सर्व बकाया / आर्थिक मोबदला देऊनच नवीन व्यवस्थापनाने आपले उद्योग उत्पादन सुरु करावे तसेच या अनुभवी कामगार कर्मचाऱ्यांना रोजगारांत प्राथमिकता द्यावी असे असतांनाही ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योग संचालक/ व्यवस्थापनाने या कामगार/ कर्मचाऱ्याचे...