एका बाधिताच्या मृत्यू सह 64 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 26 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 84 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 64 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार...
चंद्रपुर के डॉ मनीष मुंधडा ने दिया डेढ़ माह के रियांश को जीवनदान
चंद्रपुर,26 दिसंबर:सोमवार 21 दिसंबर 2020 को चंद्रपुर जिले के वरोरा निवासी निखिल बाबूराव मडावी के डेढ़ माह के बेटे रियांश मडावी के नाक में दादी द्वारा नाक साफ किये जाने के दौरान सेफ्टी पिन चली गई।बच्चे ने जोरसे सांस...
दोन बाधितांच्या मृत्य सह 50 नव्याने पॉझिटिव्ह
चंद्रपूर, दि. 25 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 50 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार...
सायकल आणि मेट्रो प्रवास हाच खरा आरोग्याचा मंत्र
चंद्रपूर :महा मेट्रो तर्फे प्रवाशांच्या सुविधेकरिता अनोखे उपक्रम राबवले जात आहेत. मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास, सेलिब्रेशन ऑन व्हील योजना राबवणे, मेट्रो स्थानकावर फिडर सर्व्हिस देणे सारख्या उपक्रमांच्या माध्यमाने प्रवाश्यांकरीता विविध सोयी मेट्रो तर्फे दिल्या जात आहेत. मेट्रो...
विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार – राहुल कर्डिले
चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : जे कंत्राटदार विहीत मुदतीत बंधाऱ्याचे काम पुर्ण करीत नाही अशा कंत्राटदाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असता जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) यांनी अशा कंत्राटदाराकडील एकुण 21 बंधाऱ्याचे बांधकामाचे...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 22 हजार पार
चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 43 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 21 वर पोहोचली आहे. तसेच...
शक्ती फौजदारी कायदे संयुक्त समितीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर
चंद्रपूर : आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज ‘दिशा’च्या धर्तीवर महिलांसाठी शक्ती हा कायदा आकार घेतो...